Marathi Quotes For Whatsapp


Marathi Quote For Whatsapp

“चांगली वस्तु”., “चांगली व्यक्ती”., “चांगले दिवस”.. ,
यांची किंमत “वेळ निघून गेल्यावर समजते”

Marathi Suvichar For Whatsapp

आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही.,
सुविचार पण असावे लागतात.. ,
आपण कसे दिसतो, ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.

Be Ashamed Of Bad Thoughts Marathi Quote

मळकट आणि गबाळ्या कपड्यात जर आपल्याला लाज वाटते तर मग मळकट आणि गबाळ्या विचारांची सुद्धा लाज वाटली पाहिजे.

Kahi Natyana Nav Nastat

काही नात्यांना नाव नसतात, तर काही नाती फक्त नावा पुरतीच असतात.

Vel Bahira Aahe Konach Aikat Nahi

वेळ बहिरा आहे, कोणाचं ऐकत नाही, पण तो आंधळा नाही, प्रत्येकाला पाहतो.
-स्मिता हळदणकर

Vatevarun Chaltana Vatesarkh Vagav Lagat

वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं.. आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळवाच लागतं

Kadhi Murkhashi Vad Ghalu Naka

कधीही मूर्खांशी वाद घालू नका. ते आपल्याला त्यांच्या पातळीवर खाली खेचतील आणि अनुभवाने आपल्यास पराभूत करतील.

Kadhi Kadhi Aapli Changli Batmi Aaplya Jawal Thevavi

कधी-कधी आपल्याला आपली चांगली बातमी स्वत: कडे ठेवावी. प्रत्येकजण आपल्यासाठी मनापासून आनंदी होत नाही.

Thodishi Attitude Vruti Aaplya Khishat Theva

थोडीशा Attitude (वृत्ती) आपल्या खिशात ठेवा.
दुसर्‍यास दुखविण्याकरिता याचा वापर करु नका,
परंतु जेव्हा तुमचा स्वाभिमान इतर लोकं पारखत असेल तेव्हा वापर करा.

Aayushya Sarvat Kathin Pariksha Aahe

आयुष्य सर्वात कठीण परीक्षा आहे,
पुष्कळ लोक अयशस्वी होतात
कारण ते इतरांची कोपी
करण्याचा प्रयत्न करतात,
हे लक्षात न घेता की प्रत्येकाकडे
भिन्न प्रश्नपत्रिका आहेत.

Yashasvi Aayushyapeksha Samadhani Aayushya Changle

यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य चांगले आहे कारण आपले यश इतरांद्वारे मोजले जाते. परंतु आपले समाधान आपल्या स्वत: च्या आत्म्याने, मनाने आणि हृदयाने मोजले जाते.

Swatahla Ghadvanyat Vel Kharch Kara

Life Quotes In Marathi

God Quote In Marathi

Doctor Aani Devala Naraj Karu Naka

Lahanpani Mulana Kar Aani Mulina Bahuli Pahije

Pratyek Goshtit Vakda Marg Nako

Prabhu Teri Maya...Marathi Quote

Marathi Quote For Married People

Anubhav Marathi Suvichar Quotes

Pics for facebook and whatsapp in marathi fonts

Nokri Mahnje 8 Tasacha Dhanda

आपल्यापैकी सगळ्यांचेच *आयुष्य मर्यादित आहे* आणि जीवनाचा जेंव्हा शेवट होईल तेंव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्या सोबत नेता येणार नाही .!
*मग जीवनात खुप काटकसर* कशासाठी करायची ? आवश्यक आहे तो खर्च केलाच पाहिजे ज्या गोष्टींतुन आपल्यास आनंद मिळतो त्या गोष्टी केल्याच पाहिजेत .
*आपण गेल्यानंतर पुढे काय होणार* याची मुळीच चिंता करु नका . कारण आपला देह जेंव्हा मातीत मिसळून जाईल तेंव्हा कुणी आपले कौतुक केले काय किंवा टीका केली काय ?
*जीवनाचा* आणि स्वकष्टाने मिळवलेल्या पैशांचा आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असेल …!
*तुमच्या मुलांची* खुप काळजी करु नका . त्यांना स्वत:चा मार्ग निवडू द्या . स्वतःचे भविष्य घडवू द्या . त्यांच्या ईच्छा आकांक्षाचे आणि स्वप्नांचे तुम्ही गुलाम होऊ नका .
*मुलांवर प्रेम करा*, त्यांची काळजी घ्या , त्यांना भेटवस्तुही द्या. मात्र काही खर्च स्वतःवर , स्वतःच्या आवडी निवडीवर करा .
*जन्मापासून मृत्युपर्यंत* नूसते राबराब राबणे म्हणजे आयुष्य नाही , हे देखील लक्षात ठेवा .
*तुम्ही कदाचित* चाळीशीत , पन्नांशीत किंवा साठीत असाल , आरोग्याची हेळसांड करुन पैसे कमवण्याचे दिवस आता संपले आहेत . पुढील काळात पैसे मोजून सुद्धा चांगले आरोग्य मिळणार नाही .
*या वयात* प्रत्येकापुढे दोन महत्त्वाचे प्रश्न असतात . पैसा कमवणे कधी थांबवायचे आणि किती पैसा आपल्याला पुरेल . तुमच्याकडे शेकडो हजारो एकर सुपीक शेतजमीन असली तरी तुम्हाला दररोज किती अन्नधान्य लागते ? तुमच्याकडे अनेक घरे असली तरी रात्री झोपण्यासाठी एक खोली पुरेशी असते !
*एक दिवस* आनंदा शिवाय गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही गमावला आहात एक दिवस आनंदात गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही कमावला आहात , हे लक्षात असू द्या.
*आणखी एक गोष्ट* तुमचा स्वभाव खेळकर , उमदा असेल तर तुम्ही आजारातून बरे व्हाल , आणि तुम्ही कायम प्रफुल्लीत असाल , तर तुम्ही आजारी पडणारच नाहीत .
*सगळ्यात महत्वाचे* म्हणजे आजूबाजूला जे जे उत्तम आहे उदात्त आहे त्याकडे पहा . त्याची जपणूक करा आणि हो ! तुमच्या मित्रांना कधीही विसरु नका , त्यांना जपा . हे जर तुम्हाला जमले तर तुम्ही मनाने कायम तरुण रहाल आणि इतरांनाही हवेहवेसे वाटाल.
*मित्र नसतील तर* तुम्ही नक्कीच एकटे आणि एकाकी पडाल. म्हणूनच म्हणते…
*आयुष्य खुप कमी आहे* , ते आनंदाने जगा …

टेन्शन घ्यायचंच नाही…फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं…
काही कमी पडत नाही…आणि फरक तर घन्टा पडत नाही..
कारण……नशीब कधी ही बदलु शकते….
काल परवा पर्यंत ज्याच्या जवळ स्वतः ची विमान कंपनी होती….आता त्याच्या जवळ साधा पासपोर्ट हि राहिलेला नाही . .
आणि ज्याने सिक्युरिटी जॉब, इस्तरी दुकान, असे विविध कामे केली तो सैराट फिल्म काढून दुष्काळात कोटिंचा मालक झाला
जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची

More Entries

  • Best Attitude
  • Motivational Marathi Quote
  • Aaplyajawal Aslelya Lahan Goshtit Aanandi Vha
  • Marathi Prayer For Eradication Of Corona Virus
  • Subhash Chandra Bose Marathi Quote
  • Brahmand Nayak Swami Samarth
  • Nasheeb Karmane Ghadte
  • Aai Baba Status In Marathi

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading