Shubh Sakal Relationship Quote
कुठलीही गाठ बांधताना,
धाग्याची अथवा दोरीची दोन्ही टोके
समान ओढावी लागतात.
तेव्हाच गाठ घट्ट बसते.
नात्यांचही असचं आहे.
दोन्ही बाजूने समान ओढ असेल,
तरच नात्यांची गाठ घट्ट बसते.
।। शुभ सकाळ ।।
Leave a comment
Tags: Smita Haldankar