Sad Shayari In Marathi – दुःखी शायरी
खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक “सभ्य” म्हणुन ओळखतात.
जख्म आयुष्याचे शब्दात उतरवले
अश्रु पिऊन आयुष्य माझे जगवले
सुख तर कधी न मिळाले आयुष्यात
दु:खालाच मी प्राणप्रिय यार बनवले
जाणून सारे संपवताना हीच एवढी विनंती
हसते आहेस हरकत नाही
बुडती नाव पाहून जा
जाळते आहेस हरकत नाही
जळणारे गाव पाहून जा
जाताना एकदा तरी नजर
वळवून जा,
इतरांना नाही निदान मला
कळवून जा,
मन हि अशीच जुळत नसतात,
हि मनाची कळी एकदा
फुलवून जा,
प्रेम केलय काही नाटक नाही,
सगळे हिशेब प्रेमाचे एकदा
जुळवून जा.
कधीतरी मन उदास होते
हळु~ हळु डोळ्यांना त्याची जाणीव होते
आपोआप पडतात डोळ्यांतुन अश्रू
जेव्हा …
आपली माणस दुर असल्याची जाणीव होते
“शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते , तर
अश्रुंची गरज भासली नसती
सर्व काही शब्दात सांगता आले असते
तर भावनांना किंमतच उरली नसती..”
जाते म्हणतेस हरकत नाही
कढत अश्रू पाहून जा
नाते तोडतेस हरकत नाही
विझता श्वास पाहून जा
जाणून सारे संपवताना
हीच एवढी विनंती
हसते आहेस हरकत नाही
बुडती नाव पाहून जा
जाळते आहेस हरकत नाही
जळणारे गाव पाहून जा
हसण्याची ईच्छा नसली तरी हसावे लागते.
कसे आहे विचारले तर
मजेत म्हणावे लागते ,
जीवन एक रंग मंच आहे .
ईथे प्रत्येकाला नाटक करावे लागते.
“माझ्या भिजलेल्या पापण्यांना,
कितीवेळा अजून पुसू सागंना…
अन् तुझ्यासाठी मन माझं झुरतं,
एकदा तरी तु भावना जाणना….”