आयुष्यात खूप सारे जण येतात जातात्…… प्रत्येकालाच लक्षात ठेवायचं नसतं……. पण जे आपल्या सुख दुःखात सामील होतात…….., त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यत विसरायचं नसतं…