हसरा चेहरा आपला रूबाब वाढवतो, परंतु हसुन केलेले काम आपली ओळख वाढवते… “मी” आहे म्हणुन “सगळे” आहेत या ऐवजी “सगळे” आहेत म्हणुन “मी” आहे हा विचार ठेवा आयुष्यात कधीच एकटेपणा वाटणार नाही.
” दिव्याने दिवा लावत गेलं कि दिव्यांची एक ” दिपमाळ” तयार होते, फुलाला फूल जोडत गेलं कि फुलांचा एक “फुलहार” तयार होतो.. आणि माणसाला माणूस जोडत गेलं की “माणुसकीचं” एक सुंदर नातं तयार होतं.. ।। सुप्रभात ।। “