सागराचे पाणी कधी आटणार नाही, मनाची आठवण कधी मिटणार नाही , एक जन्म काय हजार जन्म झाले तरी , तुझे आणी माझी मैत्री कधीच तुटणार नाही.
Tags: Smita Haldankar
मैत्री म्हणजे सुंदर पहाट कधीही न हरवणारी दोस्तीची वाट.. मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा अन् जणू दरवळणारा मारवा मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी दु:खावरची हळुवार जादूची झप्पी.
शुभ सकाळ प्रत्येकात काही विशेष गुण असतातच पण जर तुम्ही माश्याची परीक्षा त्याच्या झाडावर चढण्याच्या क्षमतेवर करू लागलात तर तुम्ही सर्व आयुष्य त्याला मुर्खच समजत राहाल. – अल्बर्ट आइंस्टीन
कळीसारखे उमलून फुलासारखे फुलत जावे क्षणाक्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे अश्रू असो कोणाचेही आपण विरघळून जावे नसो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे !! !! शुभ रात्री !!
कालचा दिवस कोणी पाहिले आहे, मग आजचा दिवस का गमावायचा? ज्या क्षणी हसु शकतो, त्या क्षणात रडायचं का? शुभ सकाळ